सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश
‘ईश्वराला अवतार घेण्यास आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यास भाग पाडणारे साधक-भक्त सिद्ध करणे’, हे सनातन संस्थेचे मुख्य ध्येय आहे ! : ‘भगवान श्रीकृष्णाने ‘भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी पुनःपुन्हा अवतार घेईन’, असे वचन दिले आहे. ‘राष्...
sanatan-paper.hashnode.dev1 min read